स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वोच्च न्यायालयाने दिलेले ३७ हजार खटल्यांवरील निवाड्यांचे हिंदीमध्ये भाषांतर झाले आहे. भविष्यात मराठी व कोकणीबरोबर देशातील अन्य भाषांमध्येही या निवाड्यांचे भाषांतर केले जाईल, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले. ...
रत्नागिरी-सिंधदुर्ग मतदारसंघातून भाजप नेते नारायण राणे फसवणूक करून निवडून आले, असा आरोप करत ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ...
कर्मचारी निवड आयोगाने भारत सरकारमधील विविध नागरी पदांवर भरतीसाठी एकत्रित परीक्षा घेतली होती. या परीक्षेत इंग्रजी ओ, ई, के आणि वाय या अक्षरांतून किती अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकतात, असा एक प्रश्न ३ मार्कांसाठी हाेता. उत्तरासाठी १, २, ३ आणि ४ असे पर्याय ...
बालविवाहाची प्रथा मोडीत काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष अधिकारी नेमण्याचे आदेश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जी. बी. पारडीवाला, न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने आपल्या १४१ पानी निकालपत्रात दिले. ...