सरकारने सीसीआय व कापूस पणन महासंघाच्या माध्यमातून एमएसपी दराने कापूस खरेदीला वेग द्यावा तसेच राज्यात भावांतर याेजना लागू करावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे यांनी केली आहे. ...
मागच्या तीन महिन्यांपासून कापूस, सोयाबीन आणि कांदा दराने माना टाकल्या आहेत. त्यामुळे सध्या शेतकरी हैराण असून अनेक शेतकऱ्यांना साठवेलला माल कसा विकायचा असा प्रश्न पडला आहे. ...
सोयाबीन, कापसाच्या दरात प्रचंड घसरण होत आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा खाली गेले आहेत. त्यामुळे दोन्ही मालाची साठवणूक केलेला शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. नेवासा तालुक्यात मागच्या वर्षी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पावसाने हुलकावणी दि ...