लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत खरीप हंगामात कपाशीवर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानही सोसावे लागले होते. सदर नुकसानग्रस्त कपाशी उत्पादकांना सरकारच्यावतीने शासकीय मदतही जाहीर करण्यात आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेंदरी बोंड अळीने गेल्यावर्षी शेतक-यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणा-या कपाशीवर मोठा हल्ला चढवत हैराण केले होते. त्यामुळे यंदा खरिपात शेतकरी कपाशीच्या बीटी बियाणांकडे वळणार नाही, असे बोलले जात होते. मात्र, बाजारात फेरफ ...
पर्यावरण व शेतीसाठी घातक ठरणारे बीजी थ्री हे बीटी कपाशीचे वाण आंध्रप्रदेश व गुजरातमधून वरोरा, कळमना मार्गाने वणी, झरी, मारेगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या माथी हाणले जात असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली. ...
गतवर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे परिसरातील बळीराजा पुरता हादरला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी कोणते पीक घ्यावे या विवंचनेत परिसरातील शेतकरी आहे. त्याला कपाशीला पर्याय मात्र मिळालेला दिसत नाही. ...
दरवर्षी मे-जून महिन्यात कपाशी बियाणे कंपन्यांचा धुमाकूळ सुरू असतो. मात्र गेल्या वर्षी बोंडअळीने कहर केल्याने यावर्षी तालुक्यात कपाशीचा पेरा घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळेच बियाणे कंपन्यांनीही जाहिरातीचा धुमधडाका सुरू केला नाही. ...
गेल्या वर्षी कापसाच्या पिकावर बोंडअळीचा झालेला परिणाम लक्षात घेता, यंदा कृषी विभागाने केलेल्या नियोजनात कापसाच्या क्षेत्रात घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही घट किमान २ हजार हेक्टरपर्यंत असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. कृषी विभागाने जिल्ह्यासाठी ५ ...