अवकाळी पावसाने आधीच कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बोंडे अक्षरश: सडून गेली. हे संकट जात नाही तोच गुलाबी बोंडअळीने मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले. त्यामुळे २७ हजार ८०० हेक्टरमधील कपाशी बाधित झाली असून शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. या ...
Yawatmal News यंदा पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. दिवाळीच्या तोंडावरही हमी भावात कापूस खरेदी सुरू झाली नाही. याचा फायदा व्यापारी वर्ग घेत असून कवडीमोल भावात दर्जेदार कापूस खरेदी केला जात आहे. ...