sadabhau khot : राज्याचे माजी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची मंत्रालयात भेट घेऊन सीसीआयमार्फत कापूस खरेदी केंद्र सुरु करणेबाबत निवेदन दिले. ...
भारतीय कपास निगम लिमिटेड(सीसीआय) अकोलाचे महाप्रबंधकांनी कापूस खरेदी हंगाम २०२०-२१ करिता चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील धानोरा गावाची निवड केली आहे. यानुसार बाजार समितीने पणन संचालक पुणे यांच्या पत्रान्वये शेतकऱ्यांची नावे नोंद ...
सोयाबीन पीक हातून गेले असतानाही कपाशीवर असलेली शेतकऱ्यांची भीस्त आता बोंडअळीने शिरकाव केल्याने शेतकऱ्यांसमोर पुन्हा मोठे संकट ओढावले असून हतबल होण्याची वेळ आली आहे. कोलगाव शिवारात असलेल्या बागायती पाच एकर शेतीत युवा शेतकरी पराग वैरागडे यांनी कपाशी पि ...
सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेले बाधित क्षेत्र २३ हजार २८४ हेक्टर आहे. बाधित शेतकरी संख्या ४४ हजार ३२० आहे. जिरायत पिकाखालील बाधित क्षेत्र २२ हजार ७८५ व बाधित शेतकरी संख्या ४३ हजार ३१० आहे. फळपीक वगळता बागायती क्षेत्र ...
रिमोट काट्यावर कापसाचे वजन करताना शेतकऱ्यांना वाजनामध्ये फसविले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. याप्रकरणी अहमदनगर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी अधिकार वर्गाला चांगले धारेवर धरले. शेतकरी व्यापाऱ्यांत तहसीलदारां ...
खरीप हंगामाच्या सुरूवातीला वेळोवेळी झालेला पाऊस उभ्या सोयाबीन आणि कपाशी पिकासाठी संजीवनी ठरला. पण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसाचा उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला. अशातच सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट आली आहे. तर सध्या जिल्ह्यात ...
Cotton Wardha News शेतकऱ्याचा कापूस निघण्यास सुरूवात झाली असून अजूनपर्यंत केंद्र व राज्य शासनाने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत धोरण निश्चित केलेले नाही. ...
भारतीय वस्त्रोद्योग संघटनेचे अध्यक्ष ए. शक्तिवेल यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षामध्ये प्रथमच भारतामधून होणाऱ्या वस्त्रांच्या निर्यातीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये वस्त्रांची निर्यात १० टक्क्यांनी वाढली आहे. ...