सीसीआयचे प्रकरण मुंबईतील मुख्य व्यवस्थापकीय संचालक पी.के. अग्रवाल, तर सोयाबीनचे प्रकरण राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आले. सीसीआयने या घोटाळ्याची चौकशी मुख्य महाव्यवस्थापक एस.के. पानीग्रही यांच्याकडे सोपविली, शिवाय जिल्हा ...
जिल्हा प्रशासनाने शासकीय हमीकेंद्रावर कापूस, तूर आणि हरभऱ्याची खरेदी केली. नाफेडच्या नियमानुसार, खरेदी झालेले धान्य केंद्र शासनाच्या गोदामात पोहचले तरच त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वळते होणार आहेत. जिल्ह्याला आतापर्यंत गोदामच उपलब्ध नव्हते. शासक ...
झाडकिन्ही येथे काही लोकांकडून प्रतिबंधित बीजी-३ वाण विक्री केले जात असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यावरुन धाड टाकण्यात आली. यावेळी विक्रम खोंडे यांच्याकडून ३७९, देवीदास परचाके यांच्याकडून २४ तर देवेंद्र डुकरे यांच्याकडून १६ पाकिटे जप् ...
कोरोना विषाणूने सर्वांना हादरून टाकले आहे. यामध्ये मात्र कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. तालुक्यातील शेतकºयांच्या घरी अजूनही हजारो क्विंटल कापूस पडून आहे. चांदूर बाजार तालुक्यात पेरणीयोग्य एकूण क्षेत्रफळ ५८,६९६ हेक्टर क्षेत्र आहे. सन २०१९-२० ...
सीसीआयमधील (कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया) कोट्यवधी रुपयांच्या कापूस खरेदी घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश सीसीआयचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) पी.के. अग्रवाल यांनी दिले आहेत. ...
तालुक्यातील शासकीय कापूस खरेदी ही कापूस उत्पादक पणन महासंघाकडून सुरू आहे. ही कापूस खरेदी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, या कापूस खरेदीत मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचेच चांगभले होत असल्याचे सुरुवातीपासून बोलले जात आहे. व्यापारी कमी भावाने कापूस खरेदी ...
कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या (सीसीआय) खरेदी केंद्रांवर सामान्य शेतकऱ्यांची खुलेआम लूट सुरू आहे. शेतकऱ्यांनी आणलेला कापूस कमी दर्जाचा दाखवून नाकारला जात आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या नावाने व्यापारीच हजारो क्विंटल कापूस सीसीआयला विकत आहे. ...