कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
श्रावण महिना म्हटला की, व्रतवैकल्यांचा पवित्र महिना. श्रावणातील प्रत्येक सोमवारी शंभू महादेवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आणि सर्व मंदिर बंद ठेवण्यात आली. त्यामुळे श्रावणातील ...
कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरासह ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे लोकांनी स्वयंशिस्तीचे पालन करीत घराबाहेर पडणे टाळले आहे. ...