कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
CoronaVirus News : मुंबईला पुढील महिन्यात कोरोनाचा मोठा धोका असून मे किंवा सप्टेंबरसारखी रुग्णांमध्ये वाढ दिसून येईल, असे टाटा इन्स्टिट्यूटने म्हटले आहे. ...
Mahabaleshwar Hill Station,Coronavirus Unlock, Panchgani Hill Station, Satara area कोरोना सध्या नियंत्रणात आहे. परंतु गर्दीमुळे पुन्हा जर प्रादुर्भाव वाढला तर महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटनस्थळांना पुन्हा लॉकडाऊन जाहीर करावा लागले, असा इशारा जिल्हाधि ...
Mumbai Local News : रेल्वे प्रवास करणारा केवळ अधिकारी वर्ग नाही. घरकामगार आहेत, माथाडी कामगार आहेत. कित्येक जणांकडे साधे मोबाइल नाहीत तर ते ॲण्ड्रॉइड माेबाइल कोठून आणणार ...
Coronavirus Unlock News : मंदिर बंद असल्याने दरमहा शेकडो कोटींची उलाढाल करणाऱ्या साईनगरीच्या अर्थकारणाचे चाक पुरते रूतले आहे. हजारो कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असून दीड-दोन लाख लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रभावित झाले आहेत. ...