कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
Mumbai News : सरकारच्या आदेशानुसार लोकल सर्वसामान्यांसाठी विशिष्ट कालावधीमध्ये चालवण्यात येणार आहेत. हा प्रवास करताना आपणाला काळजी घ्यायची आहे. ...
Mumbai Suburban Railway : मार्चपासून सर्वसामान्यांसाठी बंद झालेली लोकल साेमवारपासून सुरू होणार आहे. मात्र, लाेकल प्रवासासाठी सरकारने विशिष्ट वेळा ठरवून दिल्या आहेत. ...
Mumbai Local Update : कोरोना आणि लॉकडाऊनच्या नियमांमुळे गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेल्या मुंबईतील लोकलसेवेची दारे सर्वसामान्यांसाठी कधी उघडणार याची प्रतीक्षा अनेकांना लागली आहे. ...
'कोव्हिड १९ अभी खत्म नहीं हुआ है... इसलिए जब तक दवाई नहीं तब तक ढिलाई नहीं', या अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यूनने मोबाईल युजर्सं वैतागल होते. ...