संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus News : ऑक्सिजनची व्यवस्था असलेल्या खाटांची संख्या वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. जून महिन्याच्या अखेरीपर्यंत सुमारे एक लाख खाटा मुंबईत उपलब्ध करण्यात येणार आहेत. ...
पालकांवरील आर्थिक ताण कमी करण्यासंदर्भात ८ मे रोजी तीन अधिसूचना काढल्या. या अधिसूचनांच्या वैधतेला ऑल इंडिया स्कूल असोसिएशनने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...
मंगळवारी पहिल्या दिवशी शहरातील सर्व दुकाने बंद असली तरीही शहरातील गर्दी किंचितही कमी झाली नव्हती. त्यामुळे हा लॉकडाऊन नेमका कुणासाठी आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...