संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे आणि मास्कचा वापर नेहमी करावा असे आवाहन पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांनी केले आहे. ...
कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करावी व त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ...
कोरोनामुळेच डोंबिवलीतील ‘त्या’ पोलिसाचाही मृत्यु झाल्याचा अहवाल बुधवारी आला. त्यामुळे कोरोनामुळे ठाणे शहर पोलिसांमधील बळींची संख्या तीन तर जिल्हयात चार झाली आहे. ...