संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
विना परीक्षा पदवी देता येणार नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर परीक्षा कशा घ्याव्यात, याबाबत निर्णय घेण्यासाठी कुलगुरूंची समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला पहिला अहवाल सादर केला आहे. ...
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३७ टक्के झाले असून मृत्युदर ३.१ टक्के आहे. दिवसभरात ११ हजार १५८ रुग्ण बरे झाले, तर आतापर्यंत ५ लाख ७३ हजार ५५९ रुग्ण कोविडमुक्त झाले. ...
राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. मात्र अनलॉक-४ अंतर्गत दिलेल्या सवलतींची अंमलबजावणी २ सप्टेंबरपासून म्हणजे गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून होणार आहे. ...
शाच एक ९६ वर्षांच्या किशोरी (नाव बदललेले) ज्यांना आयएलडी म्हणजे इंटरस्टिशियल फुप्फुसाचा आजार होता व त्या कोरोना पॉझिटिव्ह झाल्या; परंतु २२ दिवस त्यांनी मुलुंड येथील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कोरोनाशी यशस्वीपणे लढा दिला आहे. ...
उद्योजक संतोष कांबळे यांचा १५ वर्षांपासून धारावीत बॅग बनवण्याचा उद्योग सुरू होता. धारावीत त्यांचे लहान लहान कारखाने होते. दोन-तीन मशीनवर काम चालायचे. ...