संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आखून दिलेल्या निर्बंधावर सविस्तर चर्चा करण्यासाठी केडीएमसी मुख्यालयात आज एका महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...
लोकलमध्ये ठराविक कालावधीत म्हणजे विशेषतः सकाळी ७.३० ते १० आणि संध्याकाळी ५ नंतर ९ वाजेपर्यंत खूप गर्दी होते. महिलांच्या डब्यात शिरायला जागा नसते. त्यात कोणतेही सोशल डिस्टन्स पाळले जात नाही. ...
Coronavirus Restrictions Break The Chain : दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदीचा सरकारचा निर्णय, शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावणार ...
coronavirus in Mira Bhayander : मीरा भाईंदर मध्ये बेकायदेशीर फेरीवाल्यांची संख्या प्रचंड वाढली असून त्याठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणण्यात महापालिका , पोलिसांसह स्थानिक नगरसेवक अपयशी ठरले आहेत . ...