संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
एकाच दिवशी १४ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने, सर्वत्र खळबळ उडाली आहे. या रुग्णासह नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या ४१ वर पोहचली आहे. धक्कादायक म्हणजे, नव्या वस्तीतील रुग्ण आढळून आल्याने धोका वाढला आहे. ...
लाॅकडाऊनमुळे सर्वचजण घरी असल्याने घरगुती वाद आणि हिंसाचारामध्ये माेठी वाढ झाली आहे. नारी समता मंचाने ही वाढ लक्षात घेऊन विशेष हेल्पलाईनही सुरु केली आहे. ...