संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कर्तव्यावर असताना काही अधिकारी व कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्यासाठी अधिकारी व कर्मचा-यांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. ...
कोरोनाच्या साथीमुळे महाराष्ट्रातील हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. तसेच परराज्यातील आणि परजिल्ह्यातील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. ...
कोल्हापूर : ‘जेईई’, ‘नीट’सह अन्य प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी कोटा (राजस्थान) येथे गेलेले राज्यातील विद्यार्थ्यांचा परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ... ...
प्रवीण देसाई - कोेल्हापूर : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रेल्वे विभागाने क्वारंटाईन (विलगीकरण) कक्ष तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली ... ...