संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोरोनाच्या संक्रमणामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेकांचा गावाकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. पण, गावाकडे जाण्याची लागलेली ओढ काही स्वस्थ बसू देत नाही. पोलीसांनी त्यांनाही हेरुन कारवाईचा बडगा उगारल्याने आता रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सेफ प्रवास करण्य ...
प्रशासनाने विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजना देशासाठी आयडीयल ठरल्या आहेत. याची दखल खुद्द सीएमओ आणि पीएमओंनी घेऊन यासारख्या उपाययोजना मेट्रोसिटीही राबवाव्या, असा संदेश दिला आहे. ...