संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
पण सध्याच्या पेचप्रसंगासारखी समस्या जेव्हा येऊन आदळते, तेव्हा समस्यांचेच खरे स्वरूप उघडे पडते. आपली संविधानाची चौकट मोडून पडते आणि आपण जसे आहोत तसेच दिसू लागतो. ...
ठाकरे यांची नियुक्ती तातडीने करण्याची व राजकीय अस्थिरता दूर करण्याची शिफारसवजा विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी घेतला ...
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सोमवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे गेलेला राज्य पोलीस दलातील हा तिसरा बळी आहे. ...