संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
शासनाने या लोकांसाठी तसेच ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, अशांसाठी मदतीचा हात पुढे केला. त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यात अनेक भागांत कम्युनिटी किचन सुरु करण्यात आले. ...
पीर खिंडीतील दाऊद बाबांना चिंता लागली होती ती आज बाबांच्या दरगाहमध्ये तेलाविना दिवा कसा पेटवायचा, नवनाथांच्या मंदिरामध्ये अगरबत्ती कोठून आणायची, अशा विंवचनेत असतानाच बाबांच्या समोर चार व्यक्ती प्रकटल्या. ...
केंद्र सरकराने या मजुरांना परप्रांतात पाठविण्यास हिरवा कंदील दाखविल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने संबंधित मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहे. ...