संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
सुरुवातीच्या काळात मास्क, सॅनिटायझरची मागणी प्रचंड प्रमाणात वाढल्याने त्यांची टंचाई जाणवू लागली. सर्वत्र लॉकडाऊन झाल्यानंतर तर परिस्थिती आणखी गंभीर झाली. ...
सरकारने या उद्योगाला वेळीच साहाय्य न केल्यास हा तोटा पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत १५ हजार कोटींच्या घरात जाऊ शकतो असा इशारा इंडियन न्यूजपेपर सोसायटी (आयएनएस) या संस्थेने दिला आहे. ...
मुख्य ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याऐवजी पालघर पोलिसांनी एका सुपरवायझरवर गुन्हा दाखल करुन बड्या ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. ...