संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
दुचाकीवर एकच व्यक्ती तर चारचाकीतून दोन व्यक्तींनी प्रवास करावयाच असून याचे उल्लंघन करणार्यांवरही आता अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व सीमा लॉक असणार असून प्रत्येकाची तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. ...
वाईन शॉपच्या बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळतेय. आनंदाच्या भरात 'झिंगाट' झालेल्या नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचेदेखील सारे नियम धाब्यावर बसवले आहेत. ...
कामाच्या शोधात बाहेर जिल्ह्यात, परराज्यात गेलेले काही मजूर परत आले तर काहींना प्रशासनाने परत आणले. आणून त्यांना गावाच्या तीन किमी अंतरावर क्वारंटाईन करून ठेवले. एवढ्यावरच प्रशासन थांबले. त्यांना कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाही. ...