संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
महाराष्ट्रातून देशाच्या विविध राज्यांमध्ये परतणाऱ्या मजूर, कामगार आणि इतर व्यक्तींच्या वाहतूक व्यवस्थेचा आढावा मंत्रिमंडळाने घेतला व समाधान व्यक्त केले ...
खा. गावित यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जिल्ह्यातील वसई तालुका व वसई-विरार शहर महापालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे ...