संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोव्हीडबाधित रुग्णांच्या मृतदेहावर संक्रमण प्रतिबंधक प्रक्रियेचे पालन करून थेट स्मशानभूमीमध्ये दाहसंस्कार किंवा दफन करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले ...
तळोजा कारागृहात नवीन कैद्यांना प्रवेश बंद केला असून, नवीन कैदी आल्यास त्याची रवानगी खारघर शहरात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात करण्यात येत आहे. ...
ठाणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये गेल्या ४२ दिवसांमध्ये तीन हजार ५३९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. भार्इंदर विभागात सर्वाधिक म्हणजे दोन हजार १३५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. ...