शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

पुणे : निवडणूक आयोगाला ‘मॅनेज’ का करतात? मतदारांना विकत का घेतात? हर्षवर्धन सपकाळांचा सवाल

ठाणे : उमेदवारांचा डोअर टू डोअर प्रचार सरदाराविना काँगेस, उद्धवसेना, मनसे उमेदवार रिंगणात

महाराष्ट्र : नेहरू-गांधींची काँग्रेस संपली; आता घर भरणारी काँग्रेस शिल्लक, शिवेंद्रराजे भोसले यांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : ‘सत्तेत राहून एकमेकावर आरोप कसले करतात? हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडा’, काँग्रेसचं भाजपा आणि अजित पवारांना आव्हान   

कोल्हापूर : Kolhapur: काँग्रेसने आम्हाला पाठिंबा द्यावा; पूर्ण अभ्यास न करता थेट पाईपलाईन योजना राबवली - मुश्रीफ

मुंबई : वांद्रे पश्चिमेत तगडी चुरस; भाजपविरोधात काँग्रेस, ठाकरे बंधू, मंत्री आशिष शेलार यांच्यापुढे आव्हान

पुणे : PMC Elections 2026: 'पैसा फेको.. तमाशा देखो' अशी भाजपची स्थिती; काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

राष्ट्रीय : भ्रष्टाचार, सत्तेच्या दुरूपयोगाने जनता त्रस्त: राहुल गांधी

मुंबई : काँग्रेसच्या बुडत्या जहाजाची अवस्था बिकट तरी सुरू आहे झुंज! 

मुंबई : तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा