शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

राष्ट्रीय : Sunanda Pushka Murder Case: सुनंदा पुष्कर प्रकरणात शशी थरूर यांना मिळाला अटकपूर्व जामीन

नागपूर : विधानसभेत विरोधकांचा गदारोळ, सिडको भूखंड घोटाळ्यावर चर्चेची मागणी 

महाराष्ट्र : Vidhan Parishad Election 2018: भाजपाला आणखी 'अच्छे दिन'; विधानसभेतील 'मोठा भाऊ' आता विधानपरिषदेतही होणार 'मोठा'

मुंबई : भूखंड घोटाळा : ...तर मुख्यमंत्र्यांना ‘स्वच्छ’ होऊन जनतेसमोर यावे लागेल - उद्धव ठाकरे

मुंबई : काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदींनी दाखल केला पोक्सोचा गुन्हा 

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्हा परिषदेतील भाजप सदस्य निराधार

महाराष्ट्र : १,७६७ कोटींचा भूखंड घोटाळा, काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

नागपूर : माजी मंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात फिल्डिंग

राष्ट्रीय : त्या बातम्या खोट्या, काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चांना मेहबुबा मुफ्तींकडून पूर्णविराम 

पुणे : शेवटी काय तर...३ कोटी खर्च करुन नेहरु स्टेडियममध्ये प्रकाश पडलाच नाही..