शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

महाराष्ट्र : “बीड-परभणी घटना सरकार पुरस्कृत”; नाना पटोलेंचा आरोप, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

महाराष्ट्र : आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेस झालीय’’, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचं विधान चर्चेत 

महाराष्ट्र : इंडिया आघाडीत खटके, मविआतही वाद; आता पुढे काय? शरद पवारांनी पहिल्यांदाच मांडली भूमिका

राष्ट्रीय : कर्नाटकच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कारला भीषण अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  

राष्ट्रीय : मी देश वाचवण्यासाठी लढतोय अन् राहुल गांधी...! अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : PM मोदी आणि केजरीवालांमध्ये काही फरक नाही, खोटं बोलण्यात दोघेही सारखेच; राहुल गांधींची टीका

महाराष्ट्र : “बीड प्रकरणात सरकार अजिबात गंभीर नाही, मुख्यमंत्री अजून राजीनामा घेत नाहीत”: प्रणिती शिंदे

महाराष्ट्र : २६ जानेवारीपासून काँग्रेस सुरू करणार ‘संविधान वाचवा राष्ट्रीय पदयात्रा’  

मुंबई : ...तर आमची स्वबळाची तयारी, महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका

राष्ट्रीय : 'नेहरू अपघाताने पंतप्रधान झाले; सरदार पटेल, डॉ. आंबेडकर पात्र होते'- मनोहर लाल खट्टर