केंद्र आणि राज्य सरकारकडून जनतेवर अन्याय सुरु आहे. या अन्यायाला वाचा फोडून जनसामान्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरु आहे. ...
लोकसभा, विधानसभा निवडणुका काँग्रेस-राष्टवादी आघाडीमार्फत लढविण्याची चिन्हे दिसत असतानाच, सांगली व कोल्हापूर जिल्हयातील जागाबदलाच्या चर्चांना आतापासूनच सुरुवात झाली आहे. ...
मंगळवेढा : ' सरकारमध्ये बसलेल्या लोकांना शासन चालवण्याचा अनुभव नाही. कुठलाही विचार न करता निर्णय घेतले जातात आणि लोकांनी विरोध केल्यावर निर्णय मागे घेतले जातात त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सरकार आणावे लागेल असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वी ...
मंगळवेढा : भाजप शिवसेनेला जनतेच्या प्रश्नांची जाणच नाही त्यामुळे ते प्रश्न सोडवू शकत नाहीत. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा काँग्रेसचेच सरकार आणले पाहिजे त्यासाठीच हा जनसंघर्ष सुरु असून भाजप शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय हा जनसंघर् ...
सोलापूर : पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी दर्शन पास विक्री प्रकरणात मोठी सोनेरी टोळी असणार आहे़ या टोळीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चौकशी झाली पाहिजे अन्यथा येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरणार असल्याचा इशारा माजी मुख् ...