सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये सिद्धार्थने अनुला लग्नाची मागणी घातल्यानंतर अनुचे त्यावर उत्तर काय असेल हे जाणून घेण्यासाठी सिद्धार्थ खूपच आतुर होता. ...
दरआठवड्याला टीआरपी रेटिंगची आकडेवारी येते आणि कोणत्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो, हे समजतं. मात्र यावेळेला टीआरपीच्या रेटिंगमध्ये एक बदल पहायला मिळालं. ...
सिद्धी आणि शिवाचे नाते वेगळ्या वळणावर येऊन पोहोचले आहे. हे दोघे एकमेकांना कधीच स्वीकारू शकत नाही हे सत्य त्यांच्या बरोबरच घरच्यांना देखील माहिती आहे ...
सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिका महत्वाच्या वळणावर येऊन पोहचली आहे. प्रेक्षक ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ...