कलम ३७० व ३५ अ या भारतीय राज्यघटनेतील हंगामी तरतुदी होत्या. मात्र त्याचा प्रभाव संपुष्टात आला आहे. काश्मिरला भारताच्या मूळ प्रवाहाशी जोडण्याकरता पॅकेजची गरज नाही तर त्यांच्या दु:खांवर विश्वासाच्या मायेची फुंकर घालणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अखिल भार ...
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित स्थानिक धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्राचार्यपदी नियुक्त झालेले डॉ. सुरेंद्र रामचंद्र जिचकार यांची नियुक्ती अपात्र असल्याचा आरोप डॉ. रवींद्र शोभणे व डॉ. एस.एम. वानखेडे यांनी केला आहे. ...
हिंदुस्थान मोटार स्पोर्टस्ने उज्जैन (मध्यप्रदेश) येथे आयोजित केलेल्या इंडियन सुपर कार्टिंग सीरिज-२ या स्पर्धेत कोल्हापूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या (स्वायत्त, केआयटी) ‘टीम ओझाकी’ने सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले. या स्पर ...
नाशिक- हल्ली बदलत्या जीवनशैलीनुसार लोकांच्या खाण्याच्या सवयीत त्यांचे प्रतिबिंब दिसून येत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये डबा संस्कृती कमी होताना दिसत आहे. हल्ली सकस आहारापेक्षा बाहेरचं मसालेदार, चमचमीत खाण्याकडे तरूणाईचा कल वाढला आहे असे एका ...