शहरातील पब हे ग्रामीण भागातील पबपेक्षा लवकर बंद होत असल्याने ग्राहकांनी आपला मोर्चा शहरालगतच्या गावांमध्ये असलेल्या हुक्का पार्लर आणि बारकडे वळविला आहे ...
जिल्ह्यात चाराबंदी करण्यात आली असून विक्रीच्या उद्देशाने परजिल्ह्यात वाहतूक केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. ...
रत्नागिरी : सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशीलाच्या आधारे पुणे येथील गोखले अर्थशास्त्र संस्थेतर्फे विविध जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार ... ...
पंतप्रधान किसान सन्मान योजनेत राज्यातील १ लाख ९४ हजार शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी आवश्यक इतर अटींची पूर्तता केलेली असून त्यांचे केवळ ई- केवायसी करणे बाकी आहे. अशा शेतकऱ्यांचे ई-केवायसी करण्यासाठी १२ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत विशेष मोहीम राबविण् ...