जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या नावाने कोरोनाबाबत जिल्हाभर बनावट संदेश फिरतो आहे. सोशल मीडियावरील या संदेशाने नागरिकांनांही धास्ती भरली आहे. हा संदेश खरा आहे की खोटा? याची पडताळणी न करता नागरिकांकडून तो फॉरवर्ड केला जा ...
विशेष म्हणजे, जिल्ह्यात कोरोना विषाणूने बाधित व्यक्ती तिरोडा तालुक्यात जास्त असून यातील बहुतांश व्यक्ती आखाती देशात रोजगारानिमित्त गेल्या होत्या. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तेथील उद्योगधंदे बंद असल्याने ते परत जिल्ह्यात आले आहे. यामुळे तिरोडा तालुक् ...
विशेष मोहिमेंतर्गत हिंगणा व बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील ९०० उद्योगांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये ज्या उद्योगांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी उपाययोजनांची तंतोतंत अंमलबजावणी केलेली नाही अशा उद्योगांवर कारवाई करण्याचे निर्दे ...
रेड झोनमधून आलेल्या नागरिकांची तपासणी, त्यांचे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन, गाव ते जिल्हा पातळीवरील कोरोना केअर सेंटर, हाय रिस्क असलेल्या रुग्णांची विशेष देखभाल यांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) चांगले आहे. मृत ...
बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींचे स्क्रीनिंग झाले पाहिजे. त्यातून कोणीही सुटणार नाही याची दक्षता घ्या. ६० वर्षांपुढील तसेच व्याधिग्रस्त व्यक्तींची स्रावतपासणी झाली पाहिजे. त्याचबरोबर गावामध्ये कोविड काळजी केंद्र आणि संस्थात्मक अलगीकरण यांसाठी ह ...
विविध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दिनांक 7 जुलै 2020 अखेर ...
आषाढ महिन्यात त्र्यंबोली देवीची यात्रा साजरी करण्यासाठी तीन शुक्रवार आणि दोन मंगळवार मिळणार आहेत. यंदा सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने जिल्हा प्रशासनाने कोणत्याही यात्रा, जत्रांना परवानगी मिळणार नाही हे स्पष्ट केल्याने वाद्य, मिरवणुकांऐवजी ही यात्रा व ...