CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे. Read More
विकास करत कामकाज करणे हा सरकारचा दृढ निश्चय आहे. सध्याच्या स्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी दृढ प्रतिज्ञा केली असल्याचे सांगत मोदींनी सरकारच्या निर्णयांचे कौतुक केले. ...
गेल्या वर्षी निवडणुकीच्या काळात खट्टर यांनी विधानसभेत वचन दिले होते की, अवैधरित्या राहात असलेल्या नागरिकांना हरियाणातून हाकलून देण्यात येईल. त्यासाठी एनआरसी लागू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र आता त्यांच्याच नागरिकत्वाचे दस्तऐवज मिळाले नाह ...
ब्रिटन सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) संभाव्य परिणामांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. आम्ही भारतातील घटनांवर बारकाईने नजर ठेवून आहोत, असेही ब्रिटनने म्हटले आहे. ...