विशेष म्हणजे शहरात बहुतांशी राज्यांची भवन आहेत. मात्र ‘महाराष्ट्र भवन’ नाही. या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ मध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या सूचना सिडकोला दिल्या होत्या. ...
कळंबोली आणि कामोठे येथील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रातून अदांजे ४५ द.ल.लीटर सांडपाण्यावर कळंबोली येथील नियोजित पुनर्प्रक्रिया प्रकल्पात गोळा केले जाणार आहे. ...
नवी मुंबईचे रखडलेले प्रश्न; विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलाविण्याच्या सूचना मंदा म्हात्रे यांनी संबंधित प्राधिकरणांना दिल्या होत्या. ...