राज्याचा कारभार मराठीतून चालावा यासाठी राज्य सरकारनं १९६४ मध्ये कायदा केला होता. महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे परंतु कारभार इंग्रजीतून चालत असल्याने राजभाषा केवळ कागदावरच राहिली. ...
नवी मुंबईतील साडेबारा टक्केची जवळपास ८२ टक्के प्रकरणे निकाली निघाली आहेत. उर्वरित आठ टक्के प्रकरणे वारस दाखल, न्यायालयीन दावे, कागदपत्रांची कमतरता आदी कारणांमुळे रखडली आहेत. ...
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर ३७0६ पोलीस कर्मचाऱ्यांनी घरासाठी अर्ज केल्याची माहिती सिडकोच्या संबधित विभागाने दिली आहे. २0१८ मध्ये सिडकोच्या माध्यमातून पंधरा हजार घरांची योजना जाहीर करण्यात आली होती. ...
गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी अंबड पोलिसांच्या वतीने सिडको भागात संचलन करण्यात आले. सध्याची करोनाची परिस्थिती विचारात घेता गणेशोत्सव व गणेश विसर्जन मिरवणूक यावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत, याची माहिती नागरिकांना मिळावी आणि पोल ...