Mumbai News: शिवडी ते न्हावाशेवा या अटल सेतू प्रकल्पामुळे मुंबई आणि नवी मुंबई अधिक जवळ आली आहे. परिणामी अटल सेतू नवी मुंबईत उतरतो त्या भागातील विकासाला चालना मिळणार आहे. ...
'अख्खी कोकण किनारपट्टी सिडकोच्या ताब्यात', 'कोकणातील नगररचना संचालकांच्या अधिकारांवर सिडकोमुळे गंडांतर' हे वृत्त 'लोकमत'मध्ये ६ व ७ मार्च रोजी प्रसिद्ध झाले होते. ...