२१ जुलैच्या रात्रीपासून कोसळणारा पाऊस, समुद्राला आलेलं उधाण आणि कोयना धरणातून सुरू केलेला विसर्ग यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेडमध्ये 'न भुतो' महापूर आला आहे. जगबुडी, वशिष्ठी नदीने रौद्ररूप धारण केलं असून शहरं, गावं, बाजारपेठांमध्ये १० फुटांपर्यंत पाणी भरलंय. या पुरामुळे झालेलं नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे. Read More
Heart Touching Incident of Chiplun Floods: काही मिनिटातच पलंगापर्यंत पाणी आले. परिस्थिती गंभीर आहे हे लक्षात घेऊन पत्नी व आठ वर्षाच्या मुलीला सोबत घेतले. पाण्याने फुगलेला दरवाजा काही केल्या उघडत नव्हता. सर्व शक्ती पणाला लावून दरवाजा उघडला. रात्रीच्या ...
यासंदर्भात केंद्रीय रस्ते व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनाही त्यांनी कळवले होते. गडकरी यांनी या पूराची दखल घेत तात्काळ 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. ...