२१ जुलैच्या रात्रीपासून कोसळणारा पाऊस, समुद्राला आलेलं उधाण आणि कोयना धरणातून सुरू केलेला विसर्ग यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेडमध्ये 'न भुतो' महापूर आला आहे. जगबुडी, वशिष्ठी नदीने रौद्ररूप धारण केलं असून शहरं, गावं, बाजारपेठांमध्ये १० फुटांपर्यंत पाणी भरलंय. या पुरामुळे झालेलं नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे. Read More
महापुरात उद्ध्वस्त झालेल्या चिपळुणातील पूरग्रस्तांना अजूनही मदत वाटपाचे काम सुरू आहे. परंतु, अपुरी कागदपत्रे व पंचनाम्याच्या प्रक्रियेमुळे अजूनही १३ कोटींच्या मदतीचे वाटप शिल्लक आहे. सुमारे १४०० हून अधिक व्यापारी व अन्य नागरिक अजूनही मदतीपासून वंचित ...
Ratnagiri Rain Updates: दापोलीत ढगफुटी सदृश पावसानं रात्रभर धुमाकूळ घातला आहे. पावसाच्या थैमानानं शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. ...
Chiplun News : गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात येणार असून, मुंबई - गोवा महामार्गावरील हा महत्त्वाचा असलेला नवा पूल सुरू करण्याच्या दृष्टीने गेले काही दिवस युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. ...
महापुरानंतर २१ दिवसांच्या परिश्रमांनंतर त्याने हॉटेल नव्याने सुरू केले होते. पाच हजार लोकांना पुरतील इतकी भांडी धुवून, स्वच्छ करुन उभे राहण्याची तयारी त्याने केली. पण या स्वच्छतेच्या कामानंतरच तो आजारी पडला. ...