२१ जुलैच्या रात्रीपासून कोसळणारा पाऊस, समुद्राला आलेलं उधाण आणि कोयना धरणातून सुरू केलेला विसर्ग यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेडमध्ये 'न भुतो' महापूर आला आहे. जगबुडी, वशिष्ठी नदीने रौद्ररूप धारण केलं असून शहरं, गावं, बाजारपेठांमध्ये १० फुटांपर्यंत पाणी भरलंय. या पुरामुळे झालेलं नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे. Read More
Chiplun Flood Update: मुसळधार पावसामुळे चिपळूणसह कोकणातील विविध भागात अभूतपूर्व अशी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. ...
Ratnagiri, Raigad, Chiplun Flood: रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची बोलून मी केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधला आहे. त्यांच्याकडून माहिती घेऊन केंद्राला कळवलं आहे. केंद्राकडून जास्तीत जास्त मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितले. ...
Konkan Rain Update: राज्यात पुरामुळे अशी आणीबाणीची परिस्थिती असताना राज्यातील सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते ईदची पार्टी करण्यात व्यस्त असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. ...
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये जलप्रलय; अनेक शहरे पाण्याखाली; कोल्हापूरला धोक्याची घंटा, डोंगर कोसळून महाडजवळ ३० घरे दबल्याची भीती, कल्याण-बदलापूरमध्ये पूरस्थिती ...