ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते. Read More
जपानचे हवाई संरक्षण सुधारण्याची गरज लक्षात घेऊन नवीन आलेल्या F-35A विमानांना कोमात्सु येथे तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला असं जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी म्हणाले. ...
महत्वाचे म्हणजे, जर भारताला हवे असेल तर भारत आपल्या गरजेनुसार Su-57E मध्ये बदलही करू शकतो. सुखोई लढाऊ विमाने बनवणाऱ्या कंपन्या देखील ते बनवू शकतात, असे रशियाने म्हटले आहे. ...
भारताने बेकायदेशीर प्रवेशाविरुद्ध कठोर कारवाई सुरू केल्यामुळे नेपाळमधील चिनी दूतावासाने आपल्या नागरिकांना भारत-नेपाळ सीमेवर प्रवास करू नये असा इशारा दिला आहे. ...
China-India Relation News: चिनी सैन्याकडून भारताच्या हद्दीत सातत्याने होणारी घुसखोरी आणि गलवान येथे भारत आणि चीनच्या सैन्यदलांमध्ये झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. या दरम्यान, चिनी दूतावासाने आपल्या नागरिकांस ...
Xi Jinping's daughter : हार्वर्ड विद्यापीठात जे चिनी विद्यार्थी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधीत आहेत, त्यांना अमेरिकेबाहेर केले जाणार आहे. यामुळे आता या निर्णयामागे शी मिंगजे हिचे नाव जोडले जाऊ लागले आहे. ...
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने चिनी शस्त्रास्त्रांचा वापर केला होता. मात्र ही शस्त्रास्त्रे भारताच्या माऱ्यासमोर फुसकी ठरली होती. त्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश ...