मिरची हे भाजीपाला पिकांपैकी एक पिक प्रमुख आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. प्रामुख्याने हिरवी मिरची भाजीपाला म्हणून वापरली जाते तर वाळवलेली लाल मिरची मसाला उद्योगात वापरली जाते. Read More
Chilli Crop Protection : जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात उन्हाळी मिरचीवर बुरशीजन्य व विषाणूजन्य रोगांचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटले आहे.औषधांवर मोठा खर्च करूनही अपेक्षित परिणाम न दिसल्याने आणि बाजारभाव घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात स ...
Chilli Market : शेतकऱ्यांची आशेने हिरवी मिरची लागवड केली पण सततच्या पावसामुळे रोगांनी कहर केल्याने जाफराबाद तालुक्यातील सुमारे १ हजार ५०० हेक्टरवरील मिरची पिकाला जबर फटका बसत आहे. खर्च वाढला, उत्पन्न अर्ध्यावर, आणि भाव मात्र ३ ते ३५०० रुपयांदरम्यानच ...
Chilli Market : पिंपळगाव रेणुकाई (Pimpalgaon Renukai) या जालना जिल्ह्यातील गावाने आपली हिरवी मिरची थेट देशभरातील बाजारपेठांमध्ये पोहचवून एक आदर्श निर्माण केला आहे. दररोज १ हजार टन मिरचीची उलाढाल आणि ५ कोटी रुपयांचा व्यवहार या गावातील शेतकऱ्यांच्या मे ...
kanda batata bajar bhav खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा आणि पालेभाज्यांची विक्रमी आवक नोंदवली गेली. ...
Chillies Market : यंदा हिरवी मिरची शेतकऱ्यांना चांगलीच साथ देत आहे. उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त, आणि बाजारात दरही भरघोस मिळत आहे. ७० रुपयांपर्यंत पोचलेल्या दरामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला गोडी आली असून बाजारपेठेत समाधानाचं वातावरण आहे. (Chillies Market ...
Chilli Export : हिरव्या मिरचीला देश-विदेशातून जोरदार मागणी निर्माण झाली आहे. मागील महिन्यात तब्बल ४ हजार रुपयांपर्यंत घसरलेले दर पुन्हा उसळी घेत ७ हजार रुपये क्विंटलच्या पुढे गेले आहेत. दुबईसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, मुंबई आणि इतर राज्यांतून वाढले ...
Chilli Crop Protection : फुलासारखी जपलेली मिरची काही दिवसांत करपते, दर मात्र मातीमोल होतात. हंगामात शेतकऱ्याला आधार वाटणारी मिरची यंदा बोकड्याच्या रोगामुळे संकटात आली आहे. जाणून घ्या उपाय (Chilli Crop Protection) ...