महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट हटवून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी भाजपने नियोजनपूर्वक योजना आखल्याची आणि तिची यशस्वी अंमलबजावणी केल्याची माहिती समोर आली आहे. ...
अखेर शनिवारी सकाळी सकाळीच ‘ती’ बातमी मिळाली अन् बहुतांश कार्यकर्त्यांच्या तोंडून निघाले...‘आपले देवेंद्र भाऊ, पुन्हा आलेच’. सर्वांचाच जीव भांड्यात पडला होता व एक मोठा तणाव दूर झाल्याचे समाधान चेहऱ्यांवर दिसून येत होते. मग क्या कहने. शहरभरात जल्लोष, आ ...
सर्व शंकाकुशंकांना दूर सारत आमदार व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. अजित पवारांनी उचललेले पाऊल हे अयोग्य असून त्यांना महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांन ...
काँग्रेस-शिवसेनेकडून आता हे पापाचे सरकार असल्याची टीका होत आहे. मात्र तुम्ही कराल तर पुण्य व आम्ही केले तर पाप हा कुठला न्याय आहे, असा प्रश्न उपस्थित करीत सिंह यांनी चिमटा काढला. ...