BJP Jaykumar Gore News: एवढा सक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले पाहिजेत, यात काहीच शंका नाही, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. ...
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हैदराबादमध्ये कॅण्डल मार्च काढण्यात आला होता. यावेळी तेलंगणाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. रेड्डी नेमकं काय म्हणाले? ...
पहलगाम येथील हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानची कोंडी करण्याचे धोरण स्वीकारले आहे. केंद्र सरकारकडून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. ...
Maharashtra Government rescue operation, Pahalgam Terror Attack: राज्य सरकारने दोन विशेष विमानांनी पर्यटकांना आणले महाराष्ट्रात, उद्या आणखी २३२ प्रवाशांसाठी आणखी एक विशेष विमान ...