छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी अचानक गौरेला पँड्रा मरवाही जिल्ह्यातील एका गावाला भेट दिली. गावकऱ्यासोबत बैठक घेत त्यांनी समस्या जाणून घेतल्या. पाण्याच्या समस्येवरून मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ...
आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांच्यावर पाकिस्तानशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर गोगोईंनीही सरमांना उत्तर दिले. ...
Mumbai Parking News: केवळ उत्पादकतेवरच परिणाम होत नाही तर व्यक्तींच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही हानिकारक परिणाम होतात. याकडे देखिल पिमेंटा यांनी लक्ष वेधले आहे. ...
बाणेर येथे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या कौशल्यविकास केंद्र प्रकल्पाच्या भूमिपूजनावरून २ उपमुख्यमंत्र्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे ...