कोल्हापूर : गृहखात्याच्या कारभारावरुन महाविकास आघाडीमध्ये नाराजी असल्याच्या चर्चेना उधान आले आहे. दरम्यानच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ... ...
सर्वाधिक महिला प्रतिनिधी भाजपमध्ये आहेत. छत्रपती ताराराणींच्या कोल्हापूर शहरातून काँग्रेसला ५० वर्षांच्या काळात महिला लोकप्रतिनिधी का देता आली नाही ...
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीमुळे सध्या जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी-विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. ही लढत ... ...
आपल्याबरोबर शिराळा तालुक्यातील ४८ हजार पक्ष सदस्यांनी भाजपचा राजीनामा दिला. इतक्या मोठ्या प्रमाणावर पक्षाचे सदस्य सामुदायिक राजीनामा देत असतील, तर ही गोष्ट पक्षाला विचार करायला लावणारी. ...
कोल्हापूरच्या जनतेला ३० वर्षे टोलचा त्रास सहन करावा लागणार होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना क्षणाचाही विलंब न करता टोलमुक्तीसाठी ४७३ कोटी रुपये निधी मंजूर करून कोल्हापूरकरांच्या मानगुटीवर बसणारा हा टोल रद्द करण्यात आला. ...
दुर्देवाने काही वेगळे घडले तर, आघाडीला मोठी किंमत माेजावी लागेल. एखादी जागा गेली तर त्याचा परिणाम सरकारवर हाेतो. कारभारावरील नाराजी व्यक्त केल्याची चर्चा सुरू होते,त्यामुळे शिवसैनिकांनी गाफील राहू नका असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले. ...