ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Chandrakant Patil : शहरात कधीतरी खाल्ल्या जाणाऱ्या, मात्र ग्रामीण भागात दैनंदिन आयुष्यातील महत्त्वाचा भाग असणाऱ्या या भरडधान्याचे ब्रँडिंग करणे गरजेचे आहे, तरच ग्रामीण भागातील लोकांच्याही विकासाला हातभार लागू शकेल ...