पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरचे सर्व प्रश्न सोडवल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. महाजनादेश यात्रेच्या दरम्यान कळंबा येथे झालेल्या सभेमध्ये टोलमुक्ती आणि अंबाबाई मंदिरासाठी निधी दिल्याचा उल्लेख करत फडणवीस ...
आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या वतीने ‘शिव साहाय्यता केंद्र’ स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते येथे करण्यात आले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंद ...