पक्ष आणि संसदेच्या कामकाजात सक्रिय सहभाग, विविध विषयांवरील बैठकांचा धडाका तसेच अधिका-यांवर असणारी पकड अशा विविध गुणांमुळे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ठाकरे घराण्याशी आणि पक्षाशी असणारी त्यांची एकनिष्ठता. या बळावरच खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडे प ...
शांतिगिरी महाराजांना आपण या आधी एकदा निवडणुकीत पराभवाची धूळ चारली आहे. यामुळे त्यांनी धर्म मानहानी होईल असे वर्तन करू नये असा सल्ला खासदार चंद्रकांत खैरे यांनी शांतिगिरी महाराजांना दिला. ते लोकमत प्रतिनिधीशी शांतिगिरी महाराजांच्या लोकसभेच्या संभाव्य ...
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे दक्षिणमुखी हनुमानाच्या दर्शनासाठी दौलताबाद येथे आठ दिवस मुक्काम ठोकून होते. हनुमंताच्या कृपेनेच मोदी सरकार सत्तेवर आले, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना नेते खा. चंद्रकांत खैरे यांनी रविवारी वै ...
: शिवसेना नेते तथा पालकमंत्री रामदास कदम यांची तीन वर्षांनंतर उचलबांगडी करण्यात खा. चंद्रकांत खैरे गटाला यश आले आहे. शिवसेनेचे जिल्ह्यातील राजकारण खा. खैरे यांच्याशिवाय होणे अशक्य असल्याचेदेखील यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. ...
रामदास कदमांची औरंगाबादच्या पालकमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. रामदास कदमांच्या जागी डॉ. दीपक सावंत यांच्याकडे औरंगाबादचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. ...
पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्हा नियोजन समितीवर शिवसेनेच्या तीन नगरसेवकांची व एका शहरप्रमुखाची विशेष सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. पालकमंत्र्यांचा गड या नियुक्त्यांमुळे आणखी मजबूत झाल्याची चर्चा असून, खा.चंद्रकांत खैरे विरुद्ध पालकमंत्री अशीच पक् ...