वाघनगर परीसरात कुल्फी कारखान्या समोरील रहिवासी जितेंद्र प्रल्हाद पाटील (३६) या तरूणाने रविवारी सकाळी नऊ ते साडेनऊ दरम्यान राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
तितूर नदी वरील तब्बल दोन कोटी रुपये खर्चाची बहुप्रतिक्षीत राष्ट्रीय पेय जल योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. या योजनेच्या विहिरीस चांगले पाणी लागल्याने कजगाव चा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागेल बरोबरच फिल्टर केलेलं पाणी मिळणार असल्याने या मुळे कजगावक ...