गेल्या ३० वर्षांपासून बेलदारवाडीच्या सिद्धेश्वर आश्रम ते पंढरपूर पायी जाणाऱ्या दिंडीने यंदाही सोमवारी सकाळी १० वाजता गावक-यांना वेशीवर प्रेमालिंग देत पंढरीकडे आगेकूच केली. यावेळी वारकरी आणि गावकरी यांना अश्रू अनावर झाले होते. ...
निसर्गाचा ढासळत चाललेला समतोल, ठिकठिकाणी उजाड झालेली माळराने, बिघडलेले पर्जन्यचक्र या सजीवसृष्टीला आवश्यक असणाऱ्या घटकांवर मानवी वस्त्यांचे होणारे अतिक्रमण आदींचा आज जगाला सामना करावा लागत आहे. याच औचित्यपर वटसावित्री पौर्णिमेला रविवारी चाळीसगाव शहरा ...
महाराणा प्रताप यांच्या ४७९व्या जयंतीनिमित्त महाराणा प्रताप मित्र मंडळातर्फे मोठ्या उत्साहात शनिवारी सायंकाळी प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ...
शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असतानाच शेतकऱ्यांची हंगामासाठी लगबग सुरू असते. हाती पैसा नसतो. अशावेळी त्यांच्या पाल्यांना मदत व्हावी. यासाठी सुरू केलेला महोत्सव कौतुकास पात्र ठरतो, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री एम.के.पाटील यांनी येथे केले. ...
दरवर्षी १ जूनला केशव रामभाऊ कोतकर यांच्या वाढदिवसाचा उत्साह त्यांच्या म. फुले कॉलनीतील घरातून ओंसाडून वाहत असतो. तीन वर्षांपूर्वी २०१६ मध्ये त्यांनी आपला ७८ वा वाढदिवस ७८ झाडे लावून साजरा केला. पुढच्या वर्षीही हा वृक्ष लागवडीचा शिरस्ता ते पाळताय. जणू ...
चाळीसगाव तालुक्यातील दहिवद येथील गावालगत असलेल्या तिन्ही पाझर तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने भर पावसाळ्यात दरवर्षी भरणाऱ्या पाझर तलावात क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा साचत होते. तलाव उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आहे. ग्रामस्थांनी पाझर तलाव खो ...