येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी मुख्याध्यापक ए.एन.मेश्राम, अधीक्षक आर.एन.काळे, अधीक्षिका एन.जे.ठाकरे यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रभारी प्रकल्प अधिकारी धोटे यांनी वरिष्ठांकडे पाठविल्याचे प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून सांगण्या ...
सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही. उद्योगपतींच्या हिताचे हे शासन आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही योजना नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य मोबदला नाही. कापूस, सोयाबीन आदी पिकाला भाव नाही. ...
जिल्हाधिकाऱ्यांना सिंचनासाठी पाणी सोडण्याची ग्वाही दिल्यानंतरही शेतकऱ्यांचे समाधान न झाल्याने शिवसेनेच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्गावरील मुजबी येथे गुरुवारी दुपारी १२ वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ...
मुंबई-गोवा महामार्गावरील जानवली नदीपुलावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे पादचारी तसेच वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कलमठ, जानवली, तरंदळे गावातील सरपंच व ग्रामस्थांनी जानवली पुलावर बुधवारी अचानक रास्ता रोको आं ...
सरकारने कल्याणकारी योजना बंद करण्याचा सपाटा लावला असून महाराष्ट्राचे बालपण पायदळी तुडविण्याचा आणि कुपोषण वाढविण्याचा शासनाचा घाट असल्याचा आरोप अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जनरल सेक्रेटरी कमल परूळेकर यांनी केला आहे. ...
कोल्हापूर : गौरवाड (ता. शिरोळ) हे गाव पूर्णपणे देवस्थानच्या जमिनीवर आहे, त्यामुळे गावातील विकास कामे करण्यासाठी परवानगी व हद्दवाढीसाठीही मंजुरी, आदी मागण्यांसाठी ग्रामस्थांच्यावतीने मंगळवार (दि. १४) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदो ...
धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीचा निर्णय सरकारने ८ सप्टेंबरपर्यंत घ्यावा, असा ‘अल्टिमेटम’ समस्त धनगर समाजातर्फे सोमवारी सरकारला देण्यात आला. याबाबतचा निर्णय होईपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात रास्ता रोको, चक्का जाम, तहसीलदारांना निवेदन या पद्धतीने आंदोलन स ...
धनगर समाजाच्यावतीने सोमवारी सांगलीसह जिल्ह्यात मोर्चे, बंद, धरणे, निदर्शने अशाप्रकारची आंदोलने करण्यात आली. शासनाविरुद्ध संताप व्यक्त करीत प्रश्न सुटला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. ...