महाआघाडी सरकारच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन लाखांपर्यतच्या पिककर्ज थकबाकीदारांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना जाहिर करुन शेतक-यांच्या बँकखात्यावर थकीत रक्कम जमा करण्यात येत आहे. तर नियमितपणे कर्ज भरणा-यांसाठी ५० हजारां ...
कोणतेही साधन नसताना प्रयोग करून लावला असा शोध की वाचू शकतील हजारो निष्पाप जीव. बारा वर्षांच्या परिश्रमाचे सार्थक झालेल्या अवलियाची स्फूर्तिदायक गोष्ट नक्की वाचा. ...
आजकाल तरुणांमध्ये पबजी या ऑनलाईन खेळाचं वेड खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. कुठल्याही गोष्टीची सवय जडली की त्याचे रुपांतर व्यसनात होते. तरुण पिढी मोबाइलच्या विळख्यात अडकत असल्याची चर्चा वारंवार होते आहे. ...